Action & Adventure related books, periodicals, Blogs

  • -100%

    माझा प्रवास

    0

    माझा प्रवास अथवा सन १८५७ सालच्या बंडाची हकीकत

    माझा प्रवास हे विष्णूपंत गोडसे भटजी ह्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. १८५७ च्या धामधुमीच्या काळातील केलेल्या प्रवासाचा अनुभव ह्या पुस्तकात ग्रथित झाला आहे. हे पुस्तक चिंतामण विनायक वैद्य ह्यांनी गोडसे भटजींच्या मृत्यूनंतर, म्हणजे १९०७ साली माझा प्रवास : सन १८५७ च्या बंडाची हकीकत ह्या नावाने प्रकाशित केले. गोडसे भटजी ह्यांनी उत्तर कोकणातील वरसई ह्या गावापासून ग्वाल्हेरला आपल्या काकांसोबत केलेल्या प्रवासाची हकीकत ह्या पुस्तकात आली आहे. या मध्ये त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्यादेखील लिहिलेली आहे. १८५७ च्या बंडात अनेकांनी प्राणांची आहुती दिली आणि कित्येकांनी सर्वस्व गमावले. काहींना प्रत्यक्ष तर काहींना अप्रत्यक्षपणे या बंडाची झळ सोसावी लागली. वरसईकर गोडसे भटजीही त्यापैकी एक.

    जीवघेण्या प्रसंगांतून जावे लागल्यानंतर तो अनुभव सांगावा वा कथन करावा हा मानवी सहजप्रवृत्तीचाच भाग आहे. प्रवास’मध्ये आहे.या लेखनातील साधेपणा व सच्चेपणा हे ‘माझा प्रवास’चे खास वैशिष्ट्य मानावे लागेल.

    Original price was: ₹120.00.Current price is: ₹0.00.